Aile Dostu

सुताने देवाचे आज्ञापालन करून जेव्हा तो त्या गावात परत गेला जे गाव सोडून जाण्यासाठी हिंदू कार्यकर्त्यांनी त्याला धमकाविले होते, त्याद्वारे फक्त त्याचेच जीवन नव्हे तर त्याचा द्वेष करणाऱ्या माणसाचे ही जीवन कसे बदलले ते पहा.